हरभऱ्यासाठी ‘नवीन’ तणनाशक वापरताना सावधान! फवारणी करताना ही काळजी घ्या Harbhara tan nashak 

Harbhara tan nashak  : हरभरा (Gram) हे शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचे पीक आहे, परंतु तण नियंत्रण (Weed Control) करणे हे मोठे आव्हान असते. तण काढण्यासाठी शेतकरी विविध पद्धतींचा अवलंब करतात. काही शेतकरी हरभरा १५ ते २० दिवसांचा झाल्यावर शेतात ‘बकऱ्या’ (शेळ्या) सोडतात, तर काही रासायनिक तणनाशकांचा वापर करतात.

रासायनिक तणनाशक वापरताना शेतकरी अनेकदा मोठी चूक करतात, ज्यामुळे त्यांच्या पिकाच्या उत्पादनात थेट घट होते.

Leave a Comment